Wednesday, September 2, 2009

अफजलखान

मी आणतो उचलला विडा
विजापूरहून निघाला सरदार बडा
खूप सैन्यानिशी आला चालून
त्याला वाटले शिवाजीला टाकले पाहिजे मारुन
खान होता सरदार वाईचा
त्याला माहित होता सर्व मुलुख वाईचा
महाराज तडक प्रतापगडावर गेले
खानाला वाटले महाराज घाबरले
खोटे सांगून महाराजांनी खानाला खेचून आणले
भेटीच्या दिवशी त्याला ठार केले
नंतर त्याचे प्रतापगडावर दफन करण्यात आले
स्वराज्याची प्रगती पाहून जिजाईला धन्य धन्य झाले

1 comment: